बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. देशभरातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी...
मुंबईतील पोलीस नाईक तुकाराम ठोकळ यांनी एका नागरिकाची ५०,००० रुपयांनी भरलेली बॅग परत करून प्रामाणिकपणा आणि कर्तव्य तत्परतेचा आदर्श नमुना समोर ठेवला...
न्यायाधीशांची संख्या अपुरी पडत असून ५८,०००हून अधिक खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील पालम विमानतळावर एएन -32 विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 13 वायुसेना जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री...
बेस्ट उपक्रमाने तिकीट दर कमी करण्याचा निर्धार केला आहे. आज, शुक्रवारी यावर बेस्ट समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या या पवित्र्यामुळे...
वडाळा पूर्वेतील एका इमारतीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यात 15 रहिवाशांना त्रास झाला. त्यांना ताबडतोब उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले....
कळंबोलीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव सोमवारी शाळेतील सतर्क स्टाफमुळे फसला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या या बॉम्बमधील संशयित वस्तू निकामी केल्यानंतर मंगळवारी...
भारतात ऑलिम्पिकशी संबंधित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्र ठरणाऱ्या कोणत्याही देशाच्या अॅथलिट्सना येथे येण्यास परवानगी दिली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला...
डबा धुतला नाही म्हणून पायलट आणि विमानातील एका वरिष्ठ क्रू मेंबरचे भांडण झाले आणि एअर इंडियाच्या विमानाच्या टेक ऑफला दोन तास विलंब...
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात लेखीत उत्तर दिलंय. सौदी...