मंगळवारी ऑक्सिजनच्या अभावामुळे आणि हेलीकॉप्टर ऑपरेटर लापरवाही मुळे मुंबईतील 52 वर्षांच्या पर्यटकांचा मृत्यू केदारनाथ येथे झाला. केदारनाथमध्ये कमी ऑक्सजेनमुळे मुंबईचे एक प्रवासी...
मुंबई, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अद्यापही पावसाच्या...
भरधाव वेगात असलेल्या काळीपिवळीचा (वडाप) टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली काळीपिवळी पूलावरून थेट ८० फूट नदीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच...
दहावीच्या परीक्षेत अंतर्गत गुण रद्द करण्यात आल्यानं अकरावी प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....
‘वायू’ चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आता सक्रीय झाला असून येत्या ३ दिवसांत कोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मान्सून...
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयाशी संबंधित आजाराने ते त्रस्त आहेत त्यामुळे त्यांना...
आज पहाटे मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ओंकार महेश ठाकूर (२१) असं या डॉक्टरचं नाव आहे....
कल्याण-ठाकुर्ली स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडली आहे. या मार्गावरील लोकल तब्बल ४५ ते ५० मिनिटे उशिराने...
धोकादायक स्थितीत असलेल्या अंधेरी येथील गोखले पुलाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी रविवारपासून खुला करण्यात आला. वाहनांसह पादचाऱ्यांनाही या पुलाचा...
कॅन्सरसारख्या आजारावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांचा ६७वा वाढदिवस ते भारतात साजरा करू...