गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेल्या पावसानं राज्यात ठाण मांडलं असून दिवसेंदिवस त्याचा जोर वाढतच आहे. काल मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसानं रात्रीपासून...
पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २...
उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीमुळे सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार असून, याचा फटका रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला बसण्याची...
जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सेन्सेक्समध्ये तब्बल ८००...
देशभरात आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा(एनआरसी) मुद्दा चर्चेत असतानाच आता मुंबईत देखील एनआरसीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आसामच्या धर्तीवर...
बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे हिने ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यांवर चित्रचोरीचा आरोप केला आहे. शुक्रवारी लिसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक छायाचित्र पोस्ट करत लांबलचक...
काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताबरोबर युद्ध करण्याची भाषा करत असताना परराष्ट्रमंत्री शाह महमंद कुरेशी यांनी मात्र काश्मीर...
महाड जवळील वडपाले गावाजवळ परळ-सावर्डे (रत्नागिरी) एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या एक...
गेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरचा फायदा भारताला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, चीनमधील अनेक अमेरिकन कंपन्यांना इतर...
भाजपच्या पूरग्रस्त सहायता समितीतर्फे पूरग्रस्त १०० गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केले....