पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोशी छेडछाड करुन तो फोटो फेसबुकवर शेअर करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. ही पोस्ट केल्याच्या एक...
महा चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे....
अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत...
प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारीत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं कणखर नेतृत्व आणि कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रहिताचं रक्षण करण्याचा दुर्दम्य...
राज्यात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना केंद्र...
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधी मधून अर्थसहाय्य देण्याबाबत फडणवीस शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. फडणवीस यांनी काल...
आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन...
सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचा मार्ग शिवसेनेनं निवडू नये पक्षाच्या प्रतिमेसाठी ते घातक ठरेल, असं केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास...
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव...