राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ राज्यपालांनी न दिल्यानं शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर तातडीनं...
भाजपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत विचारणा केली आहे. भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचं...
पश्चिम बंगालमध्ये बुलबुल चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ७ वर पोचला आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यातल्या नऊ जिल्ह्यांमधल्या सुमारे २...
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे. ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं...
अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचंबांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला.सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोकभूषण...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्रीपद...
घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असूनही सत्तास्थापनेच्या दिशेनं हालचाली न झाल्यानं राजकीय अस्थिरता दिवसभर कायम होती. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र...
राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर...
राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा...
राज्य विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेच्या सध्याच्या पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे अॅंडव्होकेट जनरल आशुतोष...