आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या व मुंबई शहर जिल्ह्यात येणाऱ्या वरळी मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर आता या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातून अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता तेथील १० मतदारसंघांत एकूण ८९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये वरळीतील १३ उमेदवारांसह धारावी, सायन कोळीवाडा, भायखळा व मुंबादेवीत प्रत्येकी ११ उमेदवार, मलबार हिलमध्ये १० उमेदवार तसेच कुलाब्यात आठ, वडाळ्यात सहा तर माहीम विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी चार उमेदवार आता रिंगणात आहेत.
९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे. हरयाणात १ कोटी ८२ लाख ९८ हजार ७१४ मतदार आहेत.
Pingback: 911
Pingback: 안전바카라
Pingback: 콜걸
Pingback: Caiden
Pingback: 토토
Pingback: Regression Testing
Pingback: 고군분투 토토사이트
Pingback: sex offenders alaska
Pingback: sex education netflix
Pingback: ตู้ล่าม
Pingback: diamond painting
Pingback: Hyderabad plots for sale
Pingback: sbobet
Pingback: en güvenilir bahis siteleri
Pingback: replica watches
Pingback: 3d printing
Pingback: bilişim danışmanlık sözleşmesi
Pingback: darknet search engine torch
Pingback: köpa smärtstillande medel i Sverige
Pingback: dark fox market link
Pingback: dumps with pin shop 2022
Pingback: track1&2 + pin
Pingback: betflix
Pingback: generatorrepairpros.com
Pingback: Visit Our Website
Pingback: implementation.concursolutions
Pingback: nova88
Pingback: Digital transformation consulting
Pingback: prodentim review
Pingback: devops expert consulting
Pingback: 토토포켓몬
Pingback: fullz dumps pin
Pingback: tu peux vérifier
Pingback: download hd porn videos
Pingback: mushrooms kits for sale