अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना केंद्र...
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव...