Regional News
रत्नागिरी जिल्ह्या: जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली, मुंबई-गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग...