गिरणी कामगारांना सोडतीत मिळालेले घर पाच वर्षांपर्यंत विकता येणार नाही. पाच वर्षांनंतर घर विकायचे असल्यास राज्यात १५ वर्षे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीसच ते...
घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडाने आज तशी...