मराठी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातल्या शाळा-महाविद्यालयं सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय
महा चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं सहा ते आठ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे....